ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान
नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर (NMSA) हे अभियान कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
शाश्वत शेती
या विभागात विविध शास्वत शेती पद्धतीद्वारे शेती उत्पादनात कशा प्रकारे फायदा झाला याच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.
शाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन
तामिळनाडूमध्ये त्रिस्तरीय संस्थात्मक यंत्रणेद्वारे अल्पभुधारक शेतकरयांना चांगल्या सेवा पुरविल्या गेल्या प्रत्येक स्तरातील संस्थेच्या कार्य स्पष्ट्तेमुळे आणि त्यांच्या मधील सहजसंबंधामुळे शेती संबंधी असणारया सामाजिक व आर्थिक मुद्दयांची उकल करण्यात मदत झाली.
योग्य दिशेने दिलेला रेटा : शाश्वत शेतीच्या उत्तेजनासाठी कृषी-सल्ला सेवेचा उपयोग
योग्य दिशेने दिलेला रेटा : शाश्वत शेतीच्या उत्तेजनासाठी कृषी-सल्ला सेवेचा उपयोग
खतांचे शाश्वत शेतीमधील योगदान
कृषेि उत्पादनवाढीसाठी, पिकाच्या संकरित व सुधारित बियाण्याचा वापर, रासायनेिक खतें, पीक संरक्षणाचे उपाय तसेच वेगवेगळ्या सिंचन सुविधांचा उपयोग करून घेण्यात येतो.
गो संवर्धन आणि शाश्वत शेती
शेती शाश्वत करण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरावा यासाठी अनेक जण आपापल्या पद्धतीने मार्ग धुंडाळतायेत.
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी शाश्वत शेती
वारंवार पडणार्या दुष्काळामुळे महाराष्ट्राची गणनादेखील राजस्थानसोबत होऊ लागली आहे. मागील 14 वर्षांमध्ये महाराष्ट्राला दर दीड ते दोन वर्षांनी मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे.
सौरकृषी पंप योजना
शेती ही परवडणारी, शाश्वत व्हावी आणि पर्यायाने राज्यातला शेतकरी सुखी व्हावा, हेच शासनाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी शासन नियोजनबद्ध पद्धतीने ध्येय-धोरणे राबवित आहे.
संरक्षित शेतीसाठी शासनाच्या योजना
दूरदर्शन सह्याद्री निर्मित शेतकर्यांच्या मार्गदर्शनासाठीचा माहितीपट – “संरक्षित शेतीसाठीच्या शासनाच्या योजना”
अन्नदात्री ज्योती
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जिल्ह्यातील कट्यार गावात ज्योती देशमुख यांचं पारंपरिक शेती करणारं एकत्रित कुटुंब.
अवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध
ग्रामस्थांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याला कृषी विभागाच्या प्रयत्नांची जोड मिळाल्याने कधीकाळी अवर्षग्रस्तांच्या यादीत असलेले झिल्पा (ता. काटोल, जि. नागपूर) गाव आज जलसमृद्ध म्हणून नावारुपास आले आहे.
आठवडी बाजार
नांदेड येथील बुधवारचा आठवडी बाजार. त्या बाजारापासून थोडे दूर मुख्य रस्त्यावर, मे च्या रणरणत्या उन्हात 10 बारा वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडिल असे दोघेजन ‘ फक्त दहा रूपयात, गोड टरबूज घेवून जा ’ फक्त दहा रूपयात टरबूज....दहा रूपयात टरबूज...’ असे अळीपाळीने हाकारत होते.
आत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात खरिपात प्रामुख्याने कापूस, तूर व सोयाबीन तर रब्बीत गहू, हरभरा ही पिके घेतली जातात.
वाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती
वाघिवरे हे गाव तालुका कृषी अधिकारी, देवगड व मंडळ कृषी अधिकारी, शिरगांव अंतर्गत असून ते तालुक्याच्या ठिकाणापासून साधारणपणे 42 किलोमीटरच्या अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यामध्ये वसलेले छोटेसे गांव.
चाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश
महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी असणाऱ्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत चाळीसगांव तालुक्यात प्रथम टप्प्यात एकूण 24 गावांची निवड करण्यात आलेली होती.
पिकांची जैवविविधता
भारताच्या दख्खन प्रदेशात 60,000 महीला शेतकरी जैवविविध पध्दतीची शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, त्यांचा स्वाभिमान आणि संस्कृती जतन करतात. त्याबाबतचे त्यांचे ज्ञान व जागतीक पातळीवर त्याला मान्यता मिळाल्याचे दिसते आहे.
ठिबक सिंचन - सातारा जिल्हा
शाश्वत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सातारा जिल्ह्याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे.
शेती करा शाश्वत
वाढत्या नैसर्गिक आपत्तीत आपली शेती शाश्वत करण्यासाठी संरक्षित सिंचन, संरक्षित शेती, प्लास्टिक शेडचा वापर यासह विमा कवच मजबूत करणे.
शाश्वत स्रोतांची उभारणी
महाराष्ट्रातील दुष्काळी समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून, चारा आणि पाणी हे कळीचे मुद्दे बनले आहेत.
प्रयोगातही शेतकऱ्यांचा समावेश
अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठामध्ये शाश्वत स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी सातत्याने प्रयोग केले जातात.
एकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा
सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. त्यामुळेच एकमेकांना आधार, पाठबळ देत येथील शेतकरी विविध पिकांत सुधारित तंत्रज्ञान वापरताना विक्री व्यवस्थाही भक्कम करू लागले आहेत.
नैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ
कोल्हापूर जिल्ह्यातील भुयेवाडी (ता. करवीर) हे कोल्हापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरचे गाव. जिल्हा उसासाठी प्रसिद्ध, साहजिकच गुऱ्हाळांना चांगला वाव.
हरितगृहाचं गांव कासारवाडी
शासनाच्या कोरडवाहू शेती अभियानातून कासारवाडीत हरितगृहांची उभारणी होत आहे. आज जवळपास दहा हरितगृहे असून कासारवाडी हरीतगृहांचे गांव म्हणून नजिकच्या काळात ओळखले जाईल.
English to Hindi Transliterate